*जयदत्त आण्णा क्षीरसागर एक कुशल नेतृत्व राजुरी(न) गावात जन्मलेले एक अतुलनीय व्यक्तीमत्व आपल्या कार्यामुळे जनतेच्या अविरतपणे असणाऱ्या प्रेमामुळे एक उमलत नेतृत्व उभा राहीले आहे.. बीड जिल्ह्यातील एक थोरले घर म्हणून या घराकडे पाहिले जाते... राजकारणाचे अनेक अष्टपैलू बाळकडू स्व. लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनातील हृदयात पोहचलेल एक असामान्य व्यक्तिमत्व अविरतपणे विकास हाच ध्यास, विकास हाच धर्म, विकास हीच जात समजून सर्व समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करत आहे... आज पर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर एक आजातपुरुष आहे... गजानन साखर कारखाना, गजानन सूतगिरणी, गजानन सहकारी बँक बीड बाजार समिती, बीड दूध संघ, पं. स.,जि. प. यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील आपल्या कौशल्याची ओळख करून देतात... निवडणुकीपूरते राजकारण व नंतर फक्त समाजकारण व विकास यासाठी त्यांचे विरोधी पक्षातील असूनसुद्धा त्यांना मानाचे स्थान असते... स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर आज बघितले तर अण्णासाहेबाकडे पाहावे लागेल.. आजही त्यांच्या नावाचा दबदबा, रुबाब कायम आहे.. अनेक मातब्बर नेते आज अण्णांच्या विचारांना मानतात, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच महत्वाचे असते.. लाखो लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात आण्णा सदैव बरोबर असतात..
हजारो लोकांच्या हाताला काम देणारा, हजारो लोकांच्या घरात उद्योगधंदे निर्माण करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध संधीचे सोने करणारे जयदत्त आण्णा यांचे निपुण भविष्यातील वेध घेणारे ध्येय साध्य करणारे ठरतात...आजच्या या परिस्थिती मध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे भल्या भल्या
राजकारणातील रथी, महारथीनां आपल्या शांत व संयमी दूरदृष्टीने, चाणाक्ष पद्धतीने आपलेसे करणारे नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर आज जिल्ह्यातील धुरंधर लोकनेते आहेत... समाजातील वंचित ,उपेक्षीत लोकांच्या बरोबर असणारे, कार्यकर्त्याला बळ देणारे बीड जिल्ह्यातील लोकांच्याहृदयात आहेत... वादळे येतात..जातात पण क्षणभर सुद्धा आपल्या विकासाच्या ध्यासाचा वसा न सोडता आज ते मार्गक्रमण करत आहेत... संघर्ष, शक्ती, व संघटन कौशल्य आत्मसात असणारे अण्णा धुरंधर योद्धे आहेत...आपल्या बीड तालुका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्याकार्यकर्त्यांच्या नावांची तोंडपाठ ओळख असणारे व्यक्तिमत्व किती विलक्षण आहे हे दिसून येते... जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून विकासाचा हा महापुरुष आज समाज मनात व ग्रामीण जीवनात बदल घडवणारा अभियंता आमदार आहेत... आपल्या जनमानसातील स्वच्छ प्रतिमा, शांत व संयमी स्वभावाने ते नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात.. बीड जिल्ह्यातील विकासासाठी आपल्या कल्पक दूरदृष्टीने मोठं मोठे प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सेवेसाठी सामाजिक बांधीलकी समजून मोफत महाआरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमघेऊन सदैव ते प्रयत्नशील असतात...
क्षेत्र कोणतेही असो आम्ही विकासासाठी सदैव पुढे राहू ही भूमिका ठेवून त्यांची विकासाची गंगा वाहत असते... आजही क्षीरसागरांचा बंगला सदैव 24 तास जनतेच्या अडीअडचणी सोडवणारा घरांचा दबदबा खूप काही प्रेरणा देतो.विकासाची ही गंगा वाहती ठेवून, आपल्या अथक, कल्पक दूरदृष्टी असणारे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे कार्य खूप मोठे आहे..बीड शहराचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ.विठ्ठल क्षीरसागर,परिवारातील सर्व सदस्य अण्णांच्या पाठीमागे खंभीरपणे उभे आहेत... स्व.काकू नाना क्षीरसागर यांचा सक्षमपणे वारसा चालवणारे विकासाचे महामेरू जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांच्या वाढदिवसाच्याप्रसंगी त्यांच्या कामाचे मूल्यांकन शब्दात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहे.. अशा शांत,संयमी सदैव तत्पर असणाऱ्या, समाजसेवेचा वसा, विकासाचा एकच ध्यास घेऊन सर्वसामान्यांच्या मना मनातील लोकनेता आ.जयदत्त(अण्णा) क्षीरसागर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*...
🖋गव्हाणे विवेक
हजारो लोकांच्या हाताला काम देणारा, हजारो लोकांच्या घरात उद्योगधंदे निर्माण करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध संधीचे सोने करणारे जयदत्त आण्णा यांचे निपुण भविष्यातील वेध घेणारे ध्येय साध्य करणारे ठरतात...आजच्या या परिस्थिती मध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे भल्या भल्या
राजकारणातील रथी, महारथीनां आपल्या शांत व संयमी दूरदृष्टीने, चाणाक्ष पद्धतीने आपलेसे करणारे नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर आज जिल्ह्यातील धुरंधर लोकनेते आहेत... समाजातील वंचित ,उपेक्षीत लोकांच्या बरोबर असणारे, कार्यकर्त्याला बळ देणारे बीड जिल्ह्यातील लोकांच्याहृदयात आहेत... वादळे येतात..जातात पण क्षणभर सुद्धा आपल्या विकासाच्या ध्यासाचा वसा न सोडता आज ते मार्गक्रमण करत आहेत... संघर्ष, शक्ती, व संघटन कौशल्य आत्मसात असणारे अण्णा धुरंधर योद्धे आहेत...आपल्या बीड तालुका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्याकार्यकर्त्यांच्या नावांची तोंडपाठ ओळख असणारे व्यक्तिमत्व किती विलक्षण आहे हे दिसून येते... जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून विकासाचा हा महापुरुष आज समाज मनात व ग्रामीण जीवनात बदल घडवणारा अभियंता आमदार आहेत... आपल्या जनमानसातील स्वच्छ प्रतिमा, शांत व संयमी स्वभावाने ते नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात.. बीड जिल्ह्यातील विकासासाठी आपल्या कल्पक दूरदृष्टीने मोठं मोठे प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सेवेसाठी सामाजिक बांधीलकी समजून मोफत महाआरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमघेऊन सदैव ते प्रयत्नशील असतात...
क्षेत्र कोणतेही असो आम्ही विकासासाठी सदैव पुढे राहू ही भूमिका ठेवून त्यांची विकासाची गंगा वाहत असते... आजही क्षीरसागरांचा बंगला सदैव 24 तास जनतेच्या अडीअडचणी सोडवणारा घरांचा दबदबा खूप काही प्रेरणा देतो.विकासाची ही गंगा वाहती ठेवून, आपल्या अथक, कल्पक दूरदृष्टी असणारे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे कार्य खूप मोठे आहे..बीड शहराचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ.विठ्ठल क्षीरसागर,परिवारातील सर्व सदस्य अण्णांच्या पाठीमागे खंभीरपणे उभे आहेत... स्व.काकू नाना क्षीरसागर यांचा सक्षमपणे वारसा चालवणारे विकासाचे महामेरू जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांच्या वाढदिवसाच्याप्रसंगी त्यांच्या कामाचे मूल्यांकन शब्दात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहे.. अशा शांत,संयमी सदैव तत्पर असणाऱ्या, समाजसेवेचा वसा, विकासाचा एकच ध्यास घेऊन सर्वसामान्यांच्या मना मनातील लोकनेता आ.जयदत्त(अण्णा) क्षीरसागर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*...
🖋गव्हाणे विवेक
No comments:
Post a Comment